ज्येष्ठांचा सन्मान कसा राखायचा, राजकारणात शालीनता कशी जपायची, हे शिवराज पाटील चाकूरकर यांनी दाखवून दिलं आहे.अय्यूब कादरी
Jul 04, 2025•14 min•Ep. 149
महाराष्ट्राला लाभलेल्या सुसंस्कृत राजकीय नेत्यांमध्ये, सर्वात उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांमध्ये विलासराव देशमुख यांची गणना होते.अय्यूब कादरी
Jun 27, 2025•14 min•Ep. 148
राजारामबापू पाटील यांनी शिक्षण, सहकारक्षेत्रात अमूल्य असं योगदान दिलं आहे. शालेय जीवनापासूनच ते देळाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते.अय्यूब कादरी
Jun 20, 2025•14 min•Ep. 147
उमरग्याचे दोनदा आमदार आणि धाराशिवचे एकदा खासदार राहिलेल्या प्रा. रवींद्र गायकवाड यांनी धर्मनिरपेक्षतेची मूल्ये खऱ्या अर्थाने जपली आहेत. अय्यूब कादरी
Jun 13, 2025•14 min•Ep. 146
आपण एक झालो तर राज्यकर्ती जमात बनू शकतो, याचं राजकीय आत्मभान दलित आणि अन्य मागासवर्गीयांमध्ये कांशीराम यांनी जागृत केलं होतं. अय्यूब कादरी
May 30, 2025•14 min•Ep. 145
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे हे इंदिरा गांधी यांचे विश्वासू होते. देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचा मसुदा रे यांनीच तयार केला होता.
May 23, 2025•13 min•Ep. 144
तत्त्वनिष्ठ राजकीय नेते, अशी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांची ओळख होती. स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा अंगभूत गुण होता.
May 16, 2025•14 min•Ep. 143
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांचे आरोग्य, राजकीय क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहेअय्यूब कादरी
May 09, 2025•14 min•Ep. 142
सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या एच. डी. देवेगौडा यांना पंतप्रधानपद भूषवण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना खतावर सबसिडी देण्याचा निर्णय घेतला होता.अय्यूब कादरी
May 02, 2025•14 min•Ep. 141
एम. जी. रामचंद्रन हे अत्यंत संवेदनशील होती. भारतातील कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री होणारे ते पहिलेच अभिनेते होते. अय्यूब कादरी
Apr 25, 2025•15 min•Ep. 140
पेरियार ई. व्ही. रामास्वामी यांच्या मुशीत वाढलेल्या एम. करुणानिधी यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री असताना अनेक सुधारणावादी निर्णय घेतले. अय्यूब कादरी
Apr 18, 2025•14 min•Ep. 139
सभागृहात सत्ताधाऱ्यांकडून अपमान झाल्यानंतर जयललिता यांनी मुख्यमंत्री झाल्याशिवाय विधानसभेत पाऊल ठेवणार नाही, अशी शपथ घेतली होती. अय्यूब कादरी
Apr 11, 2025•14 min
तेलुगु चित्रपटांतील एन. टी. रामाराव यांच्या देव-देवतांच्या भूमिका घराघरांत पोहोचल्या होत्या. राजकारणातही लोकांनी त्यांना खूप प्रेम दिलं. एका चुकीमुळं जावयानं त्यांच्याविरोधात बंड केलं आणि त्यांना मुख्यमंत्रिपद गमवावं लागलं होतं. अय्यूब कादरी
Apr 04, 2025•14 min•Ep. 137
राजपूत जमीनदार कुटुंबात जन्मलेले, मांडा संस्थानचे राजा व्ही. पी. सिंह यांनी पंतप्रधान असताना मंडल आयोगाची अंमलबजावणीची केली. त्यामुळं त्यांना प्रस्थापित समाजांचा रोष सहन करावा लागला होता.
Mar 28, 2025•14 min•Ep. 136
ज्योती बसू यांच्याकडे 1996 मध्ये पंतप्रधान बनण्याची संधी चालून आली होती. मात्र पक्षाच्या भूमिकेमुळं ती संधी हुकली होती.
Mar 21, 2025•15 min•Ep. 135
संसदीय लोकशाही आणि पक्षीय राजकारण, यात निष्ठा कुठे ठेवायची, हे सोमनाथ चटर्जी यांनी लोकसभेचे अध्यक्ष असताना दाखवून दिलं.
Mar 14, 2025•14 min•Ep. 134
मौलाना अबुल कलाम आझाद यांनी स्वातंत्र्यलढ्यात आणि देशाचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून महत्वाची भूमिका निभावली.
Mar 07, 2025•15 min•Ep. 133
उत्तर प्रदेशात हिंदुत्व रुजवण्यात माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचा मोठा वाटा होता.
Feb 28, 2025•14 min•Ep. 132
उत्तर प्रदेशासह देशाच्या राजकारणात मुलायमसिंह यादव यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
Feb 21, 2025•14 min•Ep. 131
शीला दीक्षित यांनी 15 वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात दिल्लीकरांचं जगणं सुकर केलं.
Feb 14, 2025•13 min•Ep. 130
नरेंद्र मोदी सरकारचे संकटमोचक, अशी अरुण जेटली यांची ओळख होती.
Feb 07, 2025•13 min•Ep. 129
कितीही आरोप झाले तरी बिहारच्या राजकारणात लालूप्रसाद यादव यांचं स्थान, महत्त्व अबाधित राहिलेलं आहे.
Jan 31, 2025•15 min•Ep. 128
सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाला मानवी चेहरा मिळवून दिला. ट्वीटरचा योग्य वापर करून त्यांनी अनेकांना मदत केली होती.
Jan 24, 2025•13 min•Ep. 127
डिसेंबर 2024 पासून राज्यात अभूतपूर्व अशा राजकीय, सामाजिक गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे.
Jan 17, 2025•14 min•Ep. 126
माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची ओळख राज्यातील जलक्रांतीचे प्रणेते अशी आहे.
Jan 09, 2025•12 min•Ep. 125
महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव ऊर्फ दादासाहेब कन्नमवार हे सुसंस्कृत, उत्तम असे प्रशासक होते. ते व्रतस्थ जीवन जगले.
Jan 03, 2025•14 min•Ep. 124
माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना महाराष्ट्राचे आधुनिक भगीरथ म्हटलं जात. भ्रष्टाचारापासून दूर राहिलेला नेता, अशी त्यांची ओळख आहे
Dec 27, 2024•15 min•Ep. 123
वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री असताना हरितक्रांतीच्या माध्यमातून महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं
Dec 20, 2024•14 min•Ep. 122
फुलन देवी यांची चंबळच्या खोऱ्यात दहशत होती. अल्पवयीन असताना झालेल्या अमानुष अत्याचाराचा बदला घेण्यासाठी त्यांनी बंदूक उचलली होती.
Dec 14, 2024•14 min•Ep. 121
देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्यासाठी नरसिंह राव यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्या मदतीनं उपाययोजना केल्या होत्या.
Dec 06, 2024•15 min•Ep. 120